loader image
[ays_poll id=7]

टी-ट्वेंटी विश्वचषक : भारत-पाक सामना होणार रद्द ?

Oct 17, 2021


टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पहिलाच 24 ऑक्टोबरला सामना पाकिस्तान विरोधात खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच हा सामना होऊ नये, अशी मागणी आता देशभरातून होऊ लागली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार घडवून आणला जातोय. काश्मीरच्या घाट परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वारंवाल लक्ष्य केलं जातंय. त्यांच्यावर हल्ला केला जातोय.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पूरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या कुरापत्या सुरु आहेत त्याच्या पार्श्वमीवर टी-ट्वेंटी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. तर मग या विषयावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत.


अजून बातम्या वाचा..

आता सर्वसामान्य शेतकरीही लढवू शकेल बाजार समिती निवडणूक – शासन करणार अधिनियमात सुधारणा

आता सर्वसामान्य शेतकरीही लढवू शकेल बाजार समिती निवडणूक – शासन करणार अधिनियमात सुधारणा

सर्वसामान्य शेतकरीही आता बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार आता सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार...

read more
राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना आता दुप्पट निवृत्ती वेतन – शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना आता दुप्पट निवृत्ती वेतन – शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढवण्याचा निर्णय राज्यातील स्वातंत्र्य...

read more
बाळासाहेबाची शिवसेना पक्षातर्फे नांदगाव शहरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

बाळासाहेबाची शिवसेना पक्षातर्फे नांदगाव शहरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

नांदगाव सोमनाथ घोंगाणे आ. सुहास कांदे यांच्या मार्गदर्शना खाली नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे गुरुवारी एकात्मता चौकात अभिवादनाचा कार्यक्रम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे गुरुवारी एकात्मता चौकात अभिवादनाचा कार्यक्रम

शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नांदगाव विधानसभा/तालुका शिवसेना मनमाड शहर अखंड हिंदुस्थानाचे...

read more
.