loader image
[ays_poll id=7]

टी-२० विश्वचषक : आज भारत-पाक आमने सामने !

Oct 24, 2021


आजपासून भारताची संघाची टी-२० मोहिमेला सुरुवात होत आहे. भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होत आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानसोबत दोन हात करण्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार असल्याचे विराट कोहली म्हणाला.

आजपर्यंतचा अनुभव पाहता भारतीय संघ विश्वचषक सामन्यात पाकिस्तानपेक्षा दरवेळी सरस राहिलेला आहे. आजच्या सामन्याचा काय परिणाम येतो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून आहे.


अजून बातम्या वाचा..

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

राज्यातील ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण वाचवणे बाबत नांदगाव सकल ओबीसी,भटक्या...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
.