loader image
[ays_poll id=7]

आरोग्य विभाग भरतीचा घोळ : टोपे साहेब उत्तर द्या – विद्यार्थ्यांचा ट्विटरवर एल्गार !

Oct 24, 2021


मागील महिन्यात आयोजित आरोग्य सेवेतील पदभरतीत उडालेला गोंधळ आणि विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप सरता सरत नसताना आता विद्यार्थ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विरुद्ध ट्विटरद्वारे एल्गार केला आहे. उमेदवारांना चुकीचे प्रवेशपत्र, प्रवेशपत्र न मिळणे, राज्याबाहेरील परीक्षा केंद्र आदी तक्रारी आल्या होत्या.

त्यातच लेखी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्याची तारांबळ उडाली होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यावेळी सारवासारव केली खरी; मात्र अजूनही हा प्रश्न सुटल्याचं दिसून येत नाहीये. याबाबत आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल जामर नाहीयेत तसेच एकाच बेंचवर दोन विद्यार्थी कसे बसू शकतात? असा सवाल देखील विद्यार्थी करत आहे. इतकंच नव्हे तर एकाच दिवशी दोन शहरांतील दोन केंद्रांवर पेपर असणारे हॉल तिकीट देखील विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी ट्विटरवर आपला संताप व्यक्त करत आहेत.

 

अजून बातम्या वाचा..

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम...

read more
शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट  आऊट स्टँडींग अवॉर्ड

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे...

read more
बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना...

read more
‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ...

read more
भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील प्रशासनातील लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात टिपले जात असून...

read more
.