टी२० विश्व चषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानमधील उदयपुर जिल्ह्यातील खेलगाव येथील नीरजा मोदी शाळेतील एका महिलेने ” हम जीत गये ” या आशयाचे स्टेटस लावले, त्यानंतर एका पालकाने तिला फोन करून विचारले असता तिने देखील दुजोरा दिला, या कारणावरून तिला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विजयाचे स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षिकेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा – भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
मनमाड क्रिकेट समितीद्वारे आयोजीत आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा नुकत्याच मनमाड येथील महर्षी भगवान...











