टी२० विश्व चषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानमधील उदयपुर जिल्ह्यातील खेलगाव येथील नीरजा मोदी शाळेतील एका महिलेने ” हम जीत गये ” या आशयाचे स्टेटस लावले, त्यानंतर एका पालकाने तिला फोन करून विचारले असता तिने देखील दुजोरा दिला, या कारणावरून तिला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विजयाचे स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षिकेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व मनमाड बॉईज (क्लासिक बॉईज) यांच्या संयुक्त...











