loader image

सुशासन दिन मा.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपा विद्यार्थी आघाडी तर्फे गरजु लोकांना ब्लॅंकेट वाटप

Dec 26, 2021


भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. 2014 सालीच पंतप्रधान मा.ना.नरेंद्रजी मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन घोषित केला.त्यांनतर भारतीय जनता पार्टीच्या वतिने दर वर्षी सुशासन दिन साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून भाजपा विद्यार्थि आघाडी तर
तर्फे  यांनी येवला येथे गरजु लोकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले
केंद्र सरकारकडून पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांनी घोषणा केल्यापासून प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जातो.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ,माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता देवेन्द्रजी फडणवीस  माजी मंत्री तथा आमदार गिरीष भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री dr भारतीताई पवार  जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर यांच्या सुचनेनुसार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण करावी .त्या सुचनेनुसार अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण म्हणून आज येवला येथे विद्यार्थी आघाडी तर्फे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थी जिल्हाअध्यक्ष समीर समदडीया. जिल्हाउपध्यक्ष चेतन धसे. Obc सिरचिटणीस राजू परदेशी. व्यापारी आघाडी चे हेमचंद्र समदडीया. विद्यार्थी आघाडी शहरअध्यक्ष वैभव खेरुड. स्वप्नील महाहुलक आदि युवा पदाधिकारी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
.