राज्य सरकारचा निर्णय कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंखेच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी १५ फेब्रुवारी पर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद राहतील असे जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होंतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
धार्मिक सण आणि उत्सवात मांस विक्री बंद ठेवण्याची येवला जैन समाजाची मागणी
येवला येवला तालुका व शहर परिसरात विशिष्ट दिवस धार्मिक सण उत्सव हिंदू धर्म जैन धर्म यांचे विशेष...











