राज्य सरकारचा निर्णय कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंखेच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी १५ फेब्रुवारी पर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद राहतील असे जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होंतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा.
मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा...











