राज्य सरकारचा निर्णय कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंखेच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी १५ फेब्रुवारी पर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद राहतील असे जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होंतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी ऐतिहासिक राजकीय प्रवास
निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पवित्र देशभक्ती चा शक्तीशाली ,बलशाली प्रामाणिक ऐतिहासिक राजकीय...











