आता कृषि आणि कृषीसंलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर शेतकरी आणि शेतमजूर यांनाही नवनवीन तंत्रज्ञान हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी सांगितले. कृषि व कृषी संलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतानाच वनामती आणि रामेती संस्थांमधून महिला, शेतकरी आणि शेतमजूर यांनाही कृषीविषयक कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी नियोजन आणि धोरण तयार करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी संबधीत विभागाला दिल्या.
छत्रे विद्यालयात विश्व योग दिन उत्साहात
"केवळ एक दिवसापूरता योग न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग योग बनला पाहिजे. बुद्धी, पैसा या बरोबरच...











