उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहे. आधी त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असा आग्रह होत होता. मात्र, आता स्वतः आदित्यनाथ यांनीच आयोध्ये कडे त्यांचा कल असल्याचे दिल्लीतील बैठकीत स्पष्ट केले आहे.
लहूजी वस्ताद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अभिवादन !
थोर समाज सुधारक लहूजी राघोजी साळवे (लहूजी वस्ताद) यांच्या जयंती निमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी...











