शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. एक हजार पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या सुपर मार्केट मध्ये एक स्टॉल लावून वाईन विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले.
परधाडी ता. नांदगाव येथे महावितरणचे उपकेंद्र सबस्टेशन बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.
नांदगाव : मारुती जगधने परधाडी येथील नागरिकांची अनेक दिवसांची प्रलंबित मागणी पूर्ण होण्याच्या...









