एअर इंडियाचे AI-1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेन मध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन काल रात्री मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री आठच्या सुमारास दाखल झाले. विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व शासनाचे आभार मानले आहेत.
उन्हाळ कांदा तेजीत शेतकरी समाधानी
नांदगांव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील विविध बाजार समितीत उन्हाळ कांदा तेजीत आला आसून...











