महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी नागपूरमध्ये बोलताना एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत तरुणांना वाढीव गुण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या संदर्भातील जीआर काढण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
२० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र झाले” या संदर्भात एक मराठी वृत्तांत
नांदगांव मारुती जगधने २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र; राजकीय वर्तुळात खळबळ मुंबई, ता. ५ जुलै:...










