केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये ‘ मातृ पितृ दिन ‘ मोठ्या उत्साहात संपन्न
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये ' मातृ पितृ दिन ' मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेतील...







