केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
परधाडी ता. नांदगाव येथे महावितरणचे उपकेंद्र सबस्टेशन बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.
नांदगाव : मारुती जगधने परधाडी येथील नागरिकांची अनेक दिवसांची प्रलंबित मागणी पूर्ण होण्याच्या...









