- १ एप्रिलपासून लोकांना औषधांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एनपीपीएने औषधांचे दर मंजुरी दिली – तर केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे.
- दर किती टक्यांनी वाढतील ?
- तसे पहिले तर देशातील एक हजारहून अधिक औषध निर्मात्या कंपन्यांनी एकत्र येऊन – सरकारला अनुसूचित औषधांच्या किमती १० टक्क्यांनी
- तर इतर औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती – मात्र सध्या १ एप्रिलपासून एनपीपीएने औषधांचे दर – १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे
नांदगाव विंचविहीरचे शेतकरी विक्रम दानेकर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी
नांदगांव : मारुती जगधने तालुक्यातील चिंचविहिर येथे बिबट्याने विक्रम भागवत दानेकर वय ६० वर्ष या...











