- १ एप्रिलपासून लोकांना औषधांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एनपीपीएने औषधांचे दर मंजुरी दिली – तर केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे.
- दर किती टक्यांनी वाढतील ?
- तसे पहिले तर देशातील एक हजारहून अधिक औषध निर्मात्या कंपन्यांनी एकत्र येऊन – सरकारला अनुसूचित औषधांच्या किमती १० टक्क्यांनी
- तर इतर औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती – मात्र सध्या १ एप्रिलपासून एनपीपीएने औषधांचे दर – १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे
के आर टी शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली....











