आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलासह इतर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे या वाढत्या महागाईच्या काळात नवे संकट उभे राहिले आहे भारत इंडोनेशियामधून सुमारे 60% पाम तेल आयात करतो,परंतु आता 28 एप्रिलपासून इंडोनेशियन सरकारने पाम तेलाच्या निर्यातीवर मर्यादित निर्बंध लादले आहेत.त्यामुळे भारतातील खाद्यतेलाच्या बाजारात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. इंडोनेशिया सरकारने पामतेलाच्या निर्यातीवर मर्यादित निर्बंध लादण्याच्या निर्णयाचा परिणाम भारतातील खाद्यतेलाच्या बाजारावर दिसू लागला आहे.
त्यामुळे पामतेल महागले आहे 8 ते 10 रुपये प्रतिलिटर महागले आहे.
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे
मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...











