loader image
[ays_poll id=7]

राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

May 10, 2022


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार मनसे कार्यकर्त्यांवर करत असलेल्या कारवाई बद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित केले असून सत्ता येत- जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही आणि आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असे ही त्यांनी शेवटी पत्रात म्हटले आहे


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
.