आज पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची सर्व मते वैध ठरली असून ना.ठाकूर,ना.आव्हाड आणि आमदार कांदे यांच्या मतांवरील आक्षेप निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळला. ही तिन्ही मते बाद करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली होती. आव्हाड यांनी आपली मत पत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली तसेच ना.ठाकूर आणि आमदार कांदे यांनी आपआपली मत पत्रिका आपल्या एजंटला दाखविली असल्याचा आरोप करत ही मते बाद करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली होती.
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले....











