विधानपरिषद निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर घडलेल्या राजकीय उलथापालथी नंतर शिवसेनेचे मंत्री ना.एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत तब्बल ३६ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याच्यासोबत असलेल्या माहविकास आघाडी सोबत काडीमोड करावी व भाजपा सोबत सरकार स्थापन करावे या मुद्द्यावर बंड पुकारत सत्तेची समीकरणे बदलू शकतात व येत्या २,३ दिवसात काहीही घडामोडी होऊ शकतात. गुवाहाटी येथे प्रस्थान करण्यापूर्वी नामदार शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयघोषाच्या घोषणा देत एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भक्कपणे असल्याचे सूतोवाच दिले.
२० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र झाले” या संदर्भात एक मराठी वृत्तांत
नांदगांव मारुती जगधने २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र; राजकीय वर्तुळात खळबळ मुंबई, ता. ५ जुलै:...










