विधानपरिषद निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर घडलेल्या राजकीय उलथापालथी नंतर शिवसेनेचे मंत्री ना.एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत तब्बल ३६ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याच्यासोबत असलेल्या माहविकास आघाडी सोबत काडीमोड करावी व भाजपा सोबत सरकार स्थापन करावे या मुद्द्यावर बंड पुकारत सत्तेची समीकरणे बदलू शकतात व येत्या २,३ दिवसात काहीही घडामोडी होऊ शकतात. गुवाहाटी येथे प्रस्थान करण्यापूर्वी नामदार शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयघोषाच्या घोषणा देत एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भक्कपणे असल्याचे सूतोवाच दिले.
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...








