loader image
[ays_poll id=7]

महाविकास आघाडी सरकार कोसळणार ? राऊतांचे सरकार बरखास्तीचे ट्विट ने खळबळ

Jun 22, 2022


शिवसेना पक्ष पातळीवर बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यात सातत्याने अपयश हाती येत असल्याने व बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल ४० आमदारांचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीची दखल अखेर शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. त्यामुळेच संजय राऊत यांनी एक ट्विट करुन त्याची माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास हा विधानसभा बरखास्तीच्या दिशेने होत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. म्हणजेच, बंडखोर आमदार हे परत येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, संख्याबळासाठी लागणारे आमदार नसल्याने अखेर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते दुपारुन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.