loader image
[ays_poll id=7]

रिझर्व्ह बँकेने वाढविलेल्या रेपो दराचा सर्वसामान्यांना फटका

Aug 10, 2022


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या रेपो दर वाढीच्या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसत आहे. या निर्णयानंतर सार्वजनिक आणि खाजगी बँकांसह गृहनिर्माण वित्त कंपन्याही व्याजदरात वाढ करत आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम ग्राहकांच्या EMI वर होत आहे. देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसीने सलग तिसऱ्यांदा गृहकर्ज महाग केले आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सध्या सुरु असणाऱ्या गृहकर्जाच्या हफ्त्यात वाढ होणार असल्याने ग्राहकांचे बचतीचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.