जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ३९ जवानांना चंदनवाडीवरुन पहलगामला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, त्यामुळे हा अपघात झाला. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत होते. त्याचदरम्यान हा अपघात झाला असून बचावकार्य सुरू आहे. या अपघातात ६ जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे.
सेंट झेवियर शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला....











