loader image
[ays_poll id=7]

कांद्याच्या भावात होणारी घसरण तत्काळ थांबवावी – राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

Nov 28, 2022


तालुक्यातील शेतकरी बांधवांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असुन मोठ्या मुश्किलीने उपजिवीका चालवत आहे. त्यात महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी सक्तिच्या वसुली साठी ग्रामीण भागातील डी.पी सक्तिने बंद करत आहे तसेच ग्रामीण भागात 18 तास लोड शेडिंग नावाखाली विज खंडीत करत आहे व त्यामुळे पिकांना पाणी भरणा करण्याचे दिवस असुन त्यामुळे पिकांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विज कंपनीला शेतकरी बांधवांना विज सुरळीत उपलब्ध करून देणेबाबत तसेच डी पी बंद करु नये असे आदेश देण्यात यावे अशा आशयाचे तहसीलदारांना निवेदन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने देण्यात आले यावेळी शहरअध्यक्ष दिपक गोगड, सेवादल जिल्हाअध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष हबीब शेख,मा नगरअध्यक्ष प्रकाश बोधक,जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील,श्रीराज कातकडे,अक्षय देशमुख इ उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.