अंदमान-निकोबार येथील २१ बेटे होती त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली असल्याची घोषणा केली आहे.
फलक रेखाटन- दि.२६ जुलै २०२४ कारगिल विजय दिवस ( रौप्य महोत्सवी वर्ष)
२५ वर्षांपूर्वी ६० दिवस पराक्रमाची शर्थ लावून भारतीय सैन्याने कारगिल पुन्हा काबीज केले. प्रत्येक...









