loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – अंकाई किल्ले व परिसराने पांघरली नभांची चादर

Jan 30, 2023


मनमाड पासून ६ किलोमिटर अंतरावर असलेला येवला तालुक्यातील अंकाई किल्ला हा जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध असून या किल्ल्यावर श्रावण मासात लाखो पर्यटक आणि भक्त भेट देत असतात.

या किल्ल्यावर मनमाडव येवला येथील काही गिर्यारोहक दर रोज अथवा हफ्त्यातून एकदा भेट देत असतात. मनमाड पोलीस दलात कार्यरत असलेले सुनील पवार व संदीप वणवे ह्यांनी अंकाई किल्ल्यावरून त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये सुंदर असे मनमोहक दृश्य चित्रित केलं आहे. किल्ल्याच्या टोकावरून खाली पाहताना जणू अंकाई किल्ल्याने आणि परिसराने सफेद नभांची चादर पांघरली असल्याचा स्वर्ग सुंदर व मनमोहक दिसत असल्याचा अनुभव त्यांच्यासह उपस्थित सहकाऱ्यांना आला आहे.
अंकाई किल्ला हा ट्रेकिंगसाठी महत्त्वाचा किल्ला मानला जातो यामुळे हौशी पर्यटकांसाठी अंकाई किल्याने पांघरलेली नभांच्या दृश्यांची चादर ही जणू पर्वणीच ठरली आहे.


अजून बातम्या वाचा..

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार  माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं...

read more
मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
.