loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजे युवा प्रतिष्ठान तर्फे सावरकर नगर,हुडको येथे उत्साहात साजरी

Feb 20, 2023


मनमाड येथील सावरकर नगर. हुडको मध्ये परेश (छोटू )राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली रयतेचे राजे, कुळवाडी भुषण, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हुडको येथील सर्व नागरिक व महिला व वाल्मिक दारून्टे सर,प्रमोद पाचोरकर, नारायण पवार,अमोल नरवडे,पगार मामा,सुरेश राऊत,बनकर काका, किरण कवडे,गणेश भाऊ गव्हादे ,आदी मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आरती करण्यात आली.

कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचा राजे गणेश मंडळ चे अध्यक्ष सत्यम भाऊ गाडेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला आशिष पाराशर, मनिष दरगुडे,अक्षय काळे,इम्रान शेख,संकेत झाल्टे,भूषण दरगुडे,पांडू उटवाल, अर्जुन गव्हादे,हेमंत पगार,सिद्धू निकम,दादू शिरसाठ,अकिब शेख,भैया उबाळे,मोहित कासार, गुड्डू ठोंबरे,गोटू कोल्हे,पियुष माळवतकर,मयूर सांगळे,सागर जाधव,भूषण जाधव,सागर सोनवणे,अक्षय पगारे,समर्पित निकम,अमोल शेजवळ,गुड्डू मांत्री,तुषार दरगुडे, विक्की बोन्द्द्रे,सोफियान शेख,तुषार दरगुडे,आदित्य जाधव,संस्कार सोनवणे,दादा राऊत,मयूर चौधरी,दीपक पगारे,स्वराज्य जाधव,गुरु कुलकर्णी,समर्थ जगताप,साई मगर,भैया मगर बहुसंख्येने नागरिक व महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राजे युवा प्रतिष्ठाण परिवार च्या वतीने करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.