loader image
[ays_poll id=7]

ईद च्या दिवशी सामुदायिक नमाज पठणासाठी प्रशासनाने मंडप टाकण्याची मागणी

Apr 20, 2023


मनमाड रमजान ईद या वेळी एप्रिलच्या शेवटच्या टप्यात म्हणजे दि. २२/४/२०२३ रोजी येत आहे व त्यासाठी मनमाड शहरातील बहुसंख्येने मुस्लीम बांधवांना आय.यु.डी.पी. चे मैदानात उघडयावर सामुदायीक नमाज पठण करावी लागणार आहे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासाठी नवी मुंबईच्या खारघरमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला लाखोंनी श्रीसदस्यांची उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमाची वेळ दुपारची असल्यामुळे समोर बसलेल्या नागरिकांना प्रचंड उन्हात बसून राहावे लागले. त्यामुळे उष्माघातामुळे त्यातील १४ जणांना उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पदमभूषण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या जनसमुदयास उष्मघाताचा सामना करावा लागला व त्यातुन जवळ जवळ १४ व्यक्ती मरण पावल्या व ४०० ते ५०० लोकांना रूग्णालयात दाखल करावे लागले आपल्या कार्यक्रमास उष्मघाताची बाधा येवू नये म्हणून खबरदारी या नात्याने या वर्षी मंडप मोठया प्रमाणात मंडप टाकण्याची दक्षता घ्यावी वरील परिस्थीतीचा सहानुभुमीपूर्वक विचार होवून मोठया प्रमाणात मंडप उपलब्ध करून दयावा असे निवेदन फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचच्या वतीने मनमाड नगर परिषद यांना देण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.