loader image
[ays_poll id=7]

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नांदगाव मध्ये जल्लोष

May 11, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षा चा निकाल आज सवौच्च न्यायलयाने देताच आ. सुहास कांदे संपर्क कार्यालय नांदगाव येथे शिवसैनिकांनी फटाके फोडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत शिंदे सरकार अबाधित असल्याचे सांगितले. गेले काही दिवस अनेक जन हे सरकार पडेल म्हणून आशावादी होते पण श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठा विकास होत होता हे विरोधकांना पाहवत नव्हतं शेवटी आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सरकार ला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. या नंतर शिवसेनेतर्फे फटाके वाजवत, पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे भावराव बागुल, अय्याज शेख, शशी सोनावणे, शाम हिरे, गणेश कुमावत, भूषण थोरात, परवेझ पठाण, भरत पारख आदि उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.