loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत आषाढी एकादशी सण साजरा

Jun 29, 2023


कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशी सण साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर,मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर, यांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्याप्रमाणे या दिवशी केजी विभागाच्या चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणी, वारकरी आदींची वेशभूषा जूनियर आणि सीनियर च्या विद्यार्थ्यांनी केले होते. संस्कृती बिडवे हिने विठ्ठलाची वेशभूषा धारण केलेली होती. रुक्मिणीच्या वेशामधील नंदिनी कोल्हे, इच्छिता निकम, हिमांशी वेदांत मेहेत्रे, सोरोवरे आनंदी, दर्शना शर्मा, देवांशी नरवडे, अन्वी हाणगे,ग्रीष्मा परदेसी, ऋग्वेद देवरे,सायली दारुंटे, अवनी भिलारे, ऋषिकेश कातकडे, सुजित खरे, दुर्गेश कापडे, नेहा कातकडे,ऋतिका खिलौसिया, नेहा कर्डक, सोहम दराडे,खुशाल इंगळे, लकी पवार, पर्ल शेजवळ, अवनी आव्हाड,स्वराज दरगुडे, वैदेही दीक्षित, कीयारा उबाळे, चिरायू जगताप, अर्णव फड, साईश्री पवार,गीतांश जाधव, ओजस्वी देशपांडे,जाधव निधी,दर्शनी चोरमल, पल्लवी राजभर यांनी धारण केलेली होती. या दिवशी विठ्ठल पालखी सजवण्यात आली होती वेशभूषा करून आलेल्या मुलांची दिंडी काढण्यात आली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राचार्य यांनी मुलांना आषाढी एकादशी व संतांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मार्गदर्शन म्हणून श्रीमती गायत्री मिश्रा, सौ अर्चना संसारे,सौ मेधा हलवार,सौ सुजाता ठाकरे,सौ वैशाली रसाळ, सौ स्वाती बिडवे, सौ अंजली लहाने,सौ विनिता उबाळे, कुमारी भारती पवार,आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योति क्षीरसागर यांनी केले यावेळेस पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.