loader image
[ays_poll id=7]

प्रतिभा खैरनार यांच्या बाभूळ फुल या कथा संग्रहाला पद्मगंधा फाउंडेशन चा पुरस्कार

Jul 11, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

अहमदनगर येथील पद्मगंगा फाउंडेशनच्या वतीने आज दिनांक ९ जुलै २०२३ रोजी लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक स्व.डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृती समारंभ प्रसंगी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उत्कृष्ट वाड:मय निर्मितीचा पुरस्कार माझ्या बाभूळ फुलं या कथासंग्रहाला मिळाला तो पुरस्कार स्वीकारताना…
त्यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, समवेत जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे, कविवर्य चंद्रकांत पालवे, पद्मगंगा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असलेले डॉक्टर धोंडीराम वाडकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांच्या या पुरस्काराबद्दल येथील मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, कार्यवाह गझलकार काशिनाथ गवळी, उपाध्यक्ष ॳॅड. सचिन साळवे, खजिनदार विद्या देवरे, सह खजिनदार किरण मोरे, रमेश घोडके सर,सौ. अलका नारायणे, विजय काकळीज,सर्व पदाधिकारी व सदस्यांनी बाभुलफूल या कथा संग्रहाच्या लेखिका प्रतिभा खैरनार यांचे अभिनंदन केले


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.