loader image
[ays_poll id=7]

कासलीवाल विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात

Jul 25, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे! पक्षी ही सुस्वरे, आळविती!’ असे संत तुकाराम महाराजांनी मानवाच्या जीवनामध्ये वृक्ष किती महत्त्वाचा आहे हे अभंगातून सांगितले आहे. ‘झाडे तो लेकुरें आपुली! लेकरासारखी जपावी!’ असं छत्रपती शिवाजी महराज यांना वाटत होते.आणि म्हणूनच नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्य.विद्यालयात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
अजितजी बेदमुथा उपस्थित होते. तसेच विनोदजी लोढा ,संस्थेचे चेअरमन माननीय, श्री. सुनीलकुमार कासलीवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन माननीय, श्री. सुनीलकुमार कासलीवाल सेक्रेटरी, श्री. विजय चोपडा,जुगलकिशोर अग्रवाल ,रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल,सुशील कासलीवाल, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार,विशाल सावंत, प्राचार्य मणी चावला, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता गायकवाड यांनी तर संदीप आहेर यांनी आभार व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.