loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात मोहम्मद रफी यांना गितातुन आदरांजली

Aug 2, 2023


मनमाड शहरात मोहम्मद रफी साहेबांचे चाहते असलेल्या कलावंतांनी आपल्या सुरेली आवाजात गित गायनातून आदरांजली वाहिली.
मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालयात रफी साहब के सुनहरी यादे हा कार्यक्रम प्रेक्षकांना मेजवानी देऊन गेला. शोधिसी मानवा,शिर्डीवाले साईबाबा,मन तरपत हरी दर्शन को, चाहूंगा मैं तुझे,दील के झरोके मे, हूई शाम उनका खयाल आया अश्या अनेक गीतातून रफिंना स्वरांजली देण्यात आली.
या कार्यक्रमाला मनमाड शहर पोलिस निरीक्षक थोरात, विकास दादा काकडे,अमोल खरे पत्रकार,नरेश शेट फुलवाणी, रविंद्र घोडेस्वार, ॲड.सुधाकर मोरे, राजाभाऊ आहेर, डॉ. रविंद्र मोरे, ॲड. आम्रपाली निकम,सुषमा तिवारी,ॲड. देसले, बाळासाहेब गायकवाड आय ओ सी, निर्माता दिग्दर्शक हिरामण मनोहर,गांगुर्डे मामा,आनंद महिरे,दिपक साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगेश कुलकर्णी, ,प्रा.विनोद आहिरे, शशिकांत दाभाडे,विनोद आण्णा मुद्दप, योगेश झाल्ते, शामराव चांदवडकर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.