loader image
[ays_poll id=7]

पाटोदा येथे पालखेड धरणातून पोहचलेल्या पाण्याची मनमाड शिवसेनेकडून पाहणी

Aug 13, 2023


पावसाळ्यात मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळघटल्यामुळे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पालखेड धरणातील आरक्षित पाण्याच्या आवर्तनाची मागणी केली होती त्यानुसार पाणी सोडण्यात आले होते आता हे पाणी पाटोदा धरणात पोहोचले असून त्यातून पंपिंग करून ते पाणी वागदर्डी धरणात आणले जात आहे.
आज पालखेड चे आवर्तन पाटोदा डॅम मध्ये चालू असताना मनमाड शहर शिवसेना पदाधिकारी पाहणी केली.
या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान उपस्थित होते . तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हाडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.शेषराव चौधरी साहेब,पाणी पुरवठाचे श्री.काजवे साहेब,माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, युवासेना शहरआधिकारी योगेश इंमले, विधानसभा संघटक जाफर मिर्झा वैद्यकीय मदत पक्षाचे पिंटू वाघ लाला नागरे, आजू शेख, युवा सेना तालुका संघटक सिद्धार्थ छाजेड,अजिंक्य साळी, उपशहर प्रमुख,विशाल सुवासे, मुक्तार शेख प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

 

 

 

 

 


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.