loader image

कांदा भाववाढ रोखण्यासाठी निर्याती वर ४० % शुल्क लागू

Aug 19, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

कांदा हा सर्वसामान्य जनतेचा आहारातील मुख्य घटक असून त्याची देशांतर्गत बाजारपेठेत भाववाढ रोखण्यासाठी आणि पुरवठा सुधारण्यासाठी सरकारने आज १९ ऑगस्ट रोजी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले आहे. अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले. याचा परिणाम नासिक जिल्हातील शेतकरी वर्गावर होणार असून सर्वसामान्य जनतेला मात्र या निर्णयाचा दिलासा मिळणार आहे.
केद्रं सरकारचा या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य कांदा उल्पादक संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ मगर यांनी जाहीर निषेध केला आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.