loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन : चंद्र आहे साक्षीला…! या ऐतिहासिक क्षणाचा

Aug 23, 2023


 

‘ चांद्रयान- ३’ मोहिमेसाठी घेतलेल्या मेहनतीचे आ ज दि. २३ या मिशन मून मा ऑगस्ट २०२३. सायंकाळी ६.०४ वा. चांद्रयान- ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सावकाश उतरविण्याचा जगातील पहिला बहुमान मिळविणारा भारत हा एकमेव देश असेल.

या अद्वितीय, अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार चंद्रासोबत संपूर्ण जग असणार आहे. याचा आपणा भारतीयांना अभिमान आहे. याचे सारे श्रेय इस्रो च्या सर्व अधिकारी व शास ्त्रज्ञ यांना जाते. ही चांद्रयान- ३ मोहीम यशस्वी होईलच यात शंका नाही. सर्व भारतीयाँ खाटनातून हार्दिक शुभेच्छा ! – फलक रेखाटन- देव हिरे.

(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित, नूतन माध ्यमिक विद्यालय भाटगाव. ता. चांदवड जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार  माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं...

read more
मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
.