भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
मनमाड शहर लाडशाखीय वाणी समाजाचा मेळावा संपन्न – सौ. अंजुम कांदे यांची उपस्थिती
मनमाड शहरातील लाड शाखीय वाणी समाजाच्या महिला दिनानिमित्त आयोजित समाज मेळाव्यात मागणी करताच ; या...










