भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
नांदगाव शिवसेना च्या वतीने राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ यांचा सत्कार.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या आदेशाने राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) माधुरी मिसळ मिसाळ यांचा...







