भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
छत्रे विद्यालयाच्या आनंदी सांगळे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
इंफाळ मणिपूर येथे ७ ते १२ एप्रिल २०२५दरम्यान होणाऱ्या १७ वर्षाआतील मुलींच्या शालेय राष्ट्रीय...








