भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
फलक रेखाटन दि.७ फेब्रुवारी २०२५. रमाई भिमराव आंबेडकर जयंती.
डॉ. बाबासाहेबांच्या संघर्ष काळात बिकट परिस्थितीत कणखर पणे साथ देणारी माऊली म्हणजे रमाई. अन्याय व...








