भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
फलक रेखाटन दि.३ जानेवारी २०२५ महिला शिक्षण दिन व बालिका दिन
स्त्री शिक्षणाची जननी, ज्ञानाई, स्फूर्तिनायिका, भारताची पहिली स्त्री शिक्षिका, अनाथ ,दिन ,दलितांची...










