भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
बैलपोळ्याच्या फलक रेखाटनास भारतभरातून प्रचंड प्रतिसाद.
एका दिवसात भारताच्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत इन्स्टाग्राम ,फेसबुक,व्हाट्सएप माध्यमात प्रचंड...










