भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
जरांगेंच्या आंदोलनाला गावातूनच विरोध
संपुर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठवणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी...









