loader image
[ays_poll id=7]

सटाणे व वंजारवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Aug 28, 2023


मनमाड
नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना संपर्क कार्यालय, मनमाड येथे सटाण आणि वंजारवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सटाणा वंजारवाडी परिसरातील ज्ञानेश्वर माकुणे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वांचे शाल पुष्गुच्छ देत पक्षात स्वागत केले.
आपल्याला पक्षात मान सन्मान मिळेल, आपल्या शब्दाला किंमत असेल , आपण सांगाल ते काम ते सहकार्य केले जाईल, तसेच विकासकार्याला प्राधान्य दिले जाईन असा विश्वास आमदार सुहास आण्णा कांदे यांनी बोलून दाखवला
या प्रसंगी सटाणा वंजारवाडी परिसरातील ज्ञानेश्वर माकुणे यांच्या नेतृत्वाखाली आज मनमाड येथे शिवसेनेत प्रवेश दत्तू माकुने, तुळशीदास मा, जितू तुवर, भाऊसाहेब माकुणे, चंद्रकांत माकुणे, अहम चव्हाण, सुभाष तीनपात्रे, आकाश जाधव,पवन चव्हाण, तुषार चव्हाण, अमोल माकुणे, आप्पासाहेब माकुणे, द्वारकानाथ माकुणे, जितू माकुणे, बबन माकुणे, विठ्ठल माकुणे,रवीभाऊ धिवर, संतोष झाल्टे गणेश शिंदे आकाश त्रिभुवन, पप्पू त्रिभुवन, अतुल आवटी, सुधीर जाधव,नितीन माकुणे, पप्पू माकुणे, आकाश जाधव, जितू माकुणे, विठ्ठल माकुणे, आबासाहेब माकूने, कौतिक घाडगे, सुभाष तीनपायले, गणेश तीनपायले विक्रम मुकणे, संजय जाधव, संजय शिंदे,अमोल मुकणे,पंकज तुवर,गणेश तूवर,योगेश जाधव शिवा जाधव शिवाजी गरुड यांनी पक्ष प्रवेश केला.

या प्रसंगी माजी आमदार राजाभाऊ देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान, शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयुर बोरसे, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले,नगरसेवक पिंटू शिरसाठ, आझाद पठाण,नागपूरचे सरपंच राजाभाऊ पवार, अल्ताफ खान, डॉ.सांगळे, राजाभाऊ भाबड, आदींसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.