loader image
[ays_poll id=7]

कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी महोत्सवाचे औचित्य साधुन केली जात आहे पोषण माहच्या विविध थिमविषयी जनजागृती

Sep 7, 2023


बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक.येथिल मनमाड विभागातील अनेक अंगणवाडी केद्रांत प्रकल्प अधिकारी श्री.चंद्रशेखर पगारे सर.. शितल गायकवाड मुख्यसेविका मँडम याच्यां मार्गदर्शना खाली दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन अनेक अंगणवाडीत करण्यात आले.
अंगणवाडीतील बालकांनी श्रीकृष्ण ,राधा अशा वेशभुषा करुन दहीहंडी,विविध कार्यक्रमाचे आयोजन सेविका ताई आणि मदतनिस ताई यांनी केले.
विविध कार्यक्रम घेवुन पोषण अभियानाचे उद्दीष्टे साध्य करण्यासाठी कुपोषण निर्मुलनाबाबत,आरोग्य शिक्षणाविषयीचे संदेश लोकांपर्यन्त पोहचविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. पोषण अभियान हे जनतेचे आंदोलन व्हावे..तसेच ही एक लोक चळवळ व्हावी..यामाध्यमातुन सुपोषित भारत,साक्षर भारत,सशक्त भारत घडावा..यातुन हाच प्रयत्न केला जाणार आहे. .मोठ्या मेहनतीने तसेच सकारात्मक विचार करुन ह्या पोषण माहमध्ये जनतेचा सक्रीय सहभाग घेवुन त्यांच्या पोषणाचे वर्तनात बदल घडवुन सर्व बाबी समजावुन सांगुन चांगल्या पोषणाची सवय लावणे हाच प्रयत्न राहणार आहे..


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.