loader image
[ays_poll id=7]

न्यायडोंगरी गटात दुष्काळ पाहणी दौरा संपन्न

Sep 22, 2023


न्यायडोंगरी गटात दुष्काळ पाहणी दौरा संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी नांदगाव विधानसभा मतदारसंघात गावो गावी जाऊन दुष्काळ पाहणी दौरा करण्यात येत आहे.
गुरुवार व शुक्रवार रोजी न्यायडोंगरी गटातील विविध गावात थेट शेतावर जाऊन शेतकरी बांधवांना भेट देण्यात आली.
अत्यल्प पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून भविष्यात पाणी व चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याचे चिन्ह आहे.

भविष्यात पाणी टंचाई व चारा टंचाई साठी आमदार म्हणून स्वखर्चातून व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले आहे

या प्रसंगी
विलासभाऊ आहेर,किरण आण्णा कांदे,प्रमोदभाऊ भाबड, राजाभाऊ जगताप, नंदू पाटील, किरण भाऊ देवरे, अरुणभाऊ भोसले, अमोलभाऊ नावंदर, भैय्या पगार, अनिलभाऊ वाघ, जीवन भाऊ गरुड, रमेशमामा काकळीज, दिपक मोरे, पुंजाराममामा जाधव, एकनाथ पाटील, रघुनाथदादा सांगळे, विश्वनाथ कांदे, दत्तूभाऊ काळे, एन.के. राठोड, गोरखबापू सरोदे, ॲड.किरण गायकवाड, जिभाऊ पवार, उमेश मोरे, सागर हिरे, सुनिल जाधव, भाऊराव बागुल, शुभम आव्हाड, दिपक शेलार आदींसह सरपंच उपसरपंच सदस्य व स्थानिक नागरिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.