loader image
[ays_poll id=7]

सौ. अंजुम ताई सुहास कांदे यांच्या हस्ते गिरणानगर ग्रामपंचायत मधील आदिवासी वस्तीवर (वडाळकर वाडा) सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

Oct 17, 2023



सोमनाथ घोगांने
गिरणानगर ता.नांदगाव येथील आदिवासी वस्तीवरील (वडाळकर वाडा) महिला व नागरिकांना या आधी दिलेल्या भेटीत स्थानिकांनी विविध विकास कामांची मागणी केली होती.सौ.अंजुम ताई कांदे यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांना माहिती दिली असता तात्काळ दाखल घेत कामांना मंजुरी दिली.
आज या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना आपल्या समस्या सोडवणे हे आमचं कर्तव्य आहे, आपण निसंकोपणे आमच्याशी संपर्क करू शकता असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना दिला.
या मध्ये मूलभूत सुविधा योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय तसेच सभामंडप बांधण्यात येत आहे.
या प्रसंगी सौ.रोहिणी मोरे, भारती ताई बागोरे, सरपंच अनिता पवार, पल्लवी सोमासे,विद्या कसबे, संध्या पवार, निराली वाघ, रेणुका बाहिकर,नम्रता सांबरे, राधा सांबरे, वैशाली पडवळ, राहुल पवार, अनिल , राजेंद्र कुटे आदींसह नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.