loader image
[ays_poll id=7]

नांदगाव अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार

Oct 22, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतांना तसेच
पावसाचे प्रमाण कमी असल्याने हरीण व वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे..जंगलातून पाण्याच्या शोधार्थ हरीणांचा कळप मानवीवस्ती कडे येत असतात.. नांदगाव-येवला रस्त्यावरील तांदुळवाडी फाट्यावर भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण जागीच ठार झाले.
नांदगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने
नदी, झरे ,नाले कोरडे ठाक पडले आहेत.तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हरीण व वन्यप्राण्यांना याचा फटका बसला आहे.जंगलातून पाण्याच्या शोधार्थ हरीणांना मानवी वस्तीकडे मोठ्या संख्येने येत आहेत.. नांदगाव-येवला रस्त्यावरील तांदुळवाडी फाट्यावर भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने चिंकारा जातीचे हरीण जागीच ठार झाले. अज्ञात वाहनांच्या जोराच्या धडकेमुळे हरणांच्या मानेला, डोक्याला व पायांना गंभीर मार लागला होता.यामध्ये
हरीण जागीच ठार झाले.. या अपघाताची माहिती वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनविभागाने हरीण
ताब्यात घेतले..दफनविधी करण्यात आला..


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.